जालना- “आम्हाला हेच शिक्षक पाहिजेत” असे म्हणत भोकरदन तालुक्यातील बाबुळगाव शाळेच्या विद्यार्थिनी जालना जिल्हा परिषदेमध्ये येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्यासमोर रडल्या, एवढेच नव्हे…
जालना- जालना जिल्ह्यातील आणि तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेलं सेवली हे शेवटचं गाव. त्यामुळे या गावचा फारसा विकास झाला नाही. भौगोलिक, दळणवळण आणि नागरी सुविधांबद्दल हे गाव…
जालना- जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात चालत असलेले अनागोंदी प्रकार ,मनमानी कारभार, आणि याच विभागाला आपल्या अधिकारात असलेल्या शिक्षकांच्या पात्रता, सेवा जेष्ठता माहीत नसणे हा काही नवीन…