जालना- दशारा महोत्सव समितीच्या वतीने जालना शहरातील जे.ई. एस. महाविद्यालयाच्या प्रांगणात विजयादशमीच्या दिवशी रात्री रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रावण दहनासोबतच फटाक्यांची आतिषबाजी देखील उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडून गेली. सुमारे अर्धा तास ही फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. जालना शहरातील सुमारे दहा हजार नागरिकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.घर बसल्या पहा ही नयनरम्य दृश्ये.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna,App on play store
-दिलीप पोहनेरकर,9422219172