जालना-मी जे बोलतो ते मी करतो,असा विश्वास आ. अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच दिवाळीपासून जालनेकरांना एक दिवसाआड पाणीपुरवठा होईल त्या अनुषंगाने जलशुद्धीकरण केंद्राची उभारणीही सुरू असल्याची त्यांनी माहिती दिली.
सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172