Browsing: राज्य

जालना -सरसकट आरक्षणासंदर्भात प्रश्नचिन्हच ?आहे. जे टिकेल ते घ्या, नको तो हट्ट धरला तर संघर्षाला सामोरे जावे लागेल !असं मत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे…

जालना- जिल्हा नियोजन विकास समितीची(DPDC) बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडते. मागील बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयांचा आढावा आणि पुढे नियोजित असलेले निर्णय यासाठी ही बैठक आयोजित केले जाते.…

बदनापूर- बदनापूर तालुक्यातील बदनापूर आणि रामखेडा या शिवारात असलेल्या असलेली शेतजमीन भोगवाटेदारांच्या नावावर करण्यासाठी बदनापूरच्या तहसीलदार सुमन मोरे आणि महसूल सहाय्यक निलेश गायकवाड यांना 30हजरांची लाच…

जालना : महाकवी,महानक्रांतीकारक, विज्ञाननिष्ठता, समाजसुधारक, जाज्वल्य राष्ट्रभक्ती विचारांची धगधगती ज्योत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या गीतावर आधारित भरतनाट्यम ‘ यशोयुताम वंदे ‘ या कार्यक्रमाचा अनोखा साज…

जालना -जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून घडत असलेल्या घडामोडी आणि त्यातच आठ दिवसांपूर्वी गजानन तौर यांची झालेली हत्या या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे .मनोज जरांगे…

घनसावंगी- जालना जिल्ह्यातील घनसांवगी तालुक्यात असलेल्या पानेवाडी या गावच्या आठवडी बाजारात आज दिनांक 21 रोजी दुपारी दोन वाजता एका तरुणाने गोळीबार केला. या गोळीबारात एक तरुण…

यवतमाळ- जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असलेल्या तिळझाडा या पारधी वस्तीवर काल रात्री अकराच्या सुमारास जावयाने सासरच्या चौघाजणांची हत्या केल्याची भयानक घटना घडली आहे. https://youtu.be/vga-G858aHs?si=UqYPUgcCDmU-r4Ch जावई गोविंद वीरचंद…

जालना- जालना शहरात वाढती गुन्हेगारी आणि सहजासहजी मिळणारे गावठी पिस्तूल याचे कनेक्शन पाहता पोलिसांनी पहिल्यांदाच एवढी मोठी मोहीम हाती घेतली आहे आणि पिस्तूल विक्रीचा शोध घेतला…

जालना; मंठा तालुक्यात पाईपलाईनच्या घेतलेल्या कोट्यावधींच्या कामामधून गजानन तौर यांची हत्या झाल्याचा संशय तौर यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.  या संदर्भात जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ…

जालना- विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या गजानन तौर या तरुणाची आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास जालना शहरात भर चौकात भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.…

जालना- पालकांनो सावध व्हा !तुम्ही जर शुद्ध शाकाहारी असाल आणि तुमचा पाल्य शाळेत शिकत असेल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. शासनाने जारी केलेल्या नवीन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना…

जालना- परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागणीसह इतरही अन्य काही मागण्या संदर्भात समस्त ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व करत दीपक रणनवरे यांनी दिनांक 28 पासून जालना…

जालना -परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, आणि 1000 कोटींची तरतूद करावी .या प्रमुख मागणीसह अन्य काही मागण्यासंदर्भात समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने जालना येथे दीपक…

जालना- वेगळेपण दाखविल्याशिवाय समाज जवळ करत नाही, त्यामुळे केवळ शरीरानेच दिव्यांग नव्हे तर विचाराने दिव्यांग असणाऱ्यांनीही आळस झटकावा आणि विचारांचा वारसा जपावा. असे आवाहन जन्मजातच दृष्टहीन…

जालना -परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या मागणीसाठी समस्त ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व करत जालन्यात दीपक रणवरे यांनी दिनांक 28 नोव्हेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले…

जालना- 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतंत्र भारत पक्षाच्याने कंबर कसायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट आणि त्यांचे सहकारी…

जालना- सरकारने आमदार ,खासदारांचा निधी थांबवावा, विकास कामे थांबवावीत आणि शेतकऱ्यांना सरसगट मदत करावी. कुठलेही निकष  न लावता ही मदत केली तरच शेतकऱ्यांना मदत मिळू शकते,…

जालना- ब्राह्मण समाजाची दिवसेंदिवस खालावत चाललेली परिस्थिती आणि केवळ दबलेल्या समाजातील घटकांना शैक्षणिक आरक्षणातून संधी मिळत असल्यामुळे ते मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकले, याउलट आज ब्राह्मण…

जालना- प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठेतरी सुरुवात करावीच लागते आणि त्यासाठी कोणीतरी निमित्त मात्र ठरतं! असंच एक व्यक्तिमत्व वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य रामदास आचार्य महाराज यांच्यासाठी ठरलं…

जालना -26 /11 ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यामध्ये अनेक जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आणि संविधान दिनाचे औचित्य साधून सदर…