जालना- “परिस्थिती कशीही असो धडपड करण्याची आणि कष्ट करण्याची ताकद,जिद्द असेल तर मन आणि शरीर स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच की काय लग्नानंतर पिग्मी कलेक्शन, स्क्रीन…
जालना -नवरात्रीच्या स्वरूपात अमुलाग्र बदल झाले आहेत. आधुनिकीकरण होत आहे .आर्थिक बाजू सक्षम असल्यामुळे ते होणे अपेक्षितही आहे. परंतु यामध्ये श्रद्धा, भक्ती, आस्था ,कमी होऊ नये.…
जालना- “खरंतर लवकर लग्न करायचं नव्हतं परंतु घरची परिस्थिती आणि आईने लग्नासाठी लावलेला सपाटा, यामुळे लवकर लग्न करावं लागलं. राज्यसेवेच्या परीक्षेची तयारी करत असतानाच एका सहकारी…