Browsing: apmc

जालना- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार दिनांक 25 रोजी जालन्यात येत आहेत. विधानसभेमध्ये मतदारांनी भरघोस मतदान करून दिलेल्या यशाबद्दल आभार मानण्यासाठी ते येत आहेत त्यानिमित्त शिवसेनेचे…

जालना- जालना जिल्ह्यालाच नव्हे तर मराठवाड्याला विकासाकडे घेऊन जाणारे महत्त्वकांक्षी प्रकल्प जालन्यात सन 2018 मध्ये आणले होते. तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना शहरात…

जालना- गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेले “नियोजन भवन “म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालयाची नूतन इमारत अखेर पूर्णत्वास गेली आहे . काल दिनांक 15 जानेवारीपासून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ…

जालना- जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने आज सतकर कॉम्प्लेक्स समोरून असणाऱ्या भीमराज प्रवेशद्वार ते जयनगर या रेवगाव रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी मनपाचा ताफा सकाळी दाखल झाला. दरम्यान नूतनवसाहतीचा…

जालना- जालना शहरातील गांधी चमन परिसरात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे जिल्हा स्त्री रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या छतावर जाण्यासाठी खुलेआम परवानगी आहे. कारण इथे दारच नसल्यामुळे “आओ…

जालना- जगामध्ये फक्त भारताचाच विषय इतिहास लिहिला गेला आहे. त्याची काय कारणे आहेत यासह इतरही भारतीय परंपरा आणि भौतिकशास्त्र यांची कशी सांगड घातली गेली आहे. याविषयीची…

जालना- कृषी उत्पन्न बाजार समिती जालनाच्या परिसरात असलेल्या नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राच्या गोदामाला आग लागून सुमारे 12 ते 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. https://youtu.be/pfLvAvK9kzQ आज…

जालना -बदनापूर विधानसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या अंबड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची उद्या दिनांक 30 रोजी निवडणूक आहे .या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदनापूरचे तत्कालीन उद्धव ठाकरे गटाचे माजी…

जालना- कुंडलिका- सीना नदीच्या पुनर्जीवनानंतर घनवन प्रकल्पाकडे वळालेले जालनेकर आता चांगले चर्चेत यायला लागले आहेत. पारसी टेकडीवर घनवन प्रकल्पाची उभारणी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग…

जालना-जालन्याला” रेशीम ची राजधानी” करायची आहे.असा मनोदय जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी व्यक्त केला आहे.१४ जुलै रोजी डॉक्टर राठोड यांना जालनाच्या जिल्हाधिकारी पदी विराजमान होऊन…

जालना- गेल्या पंधरा वीस वर्षांपासून बंद असलेला जालना सहकारी साखर कारखाना लवकरच सुरू करण्यात येईल अशी घोषणा माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समिती जालना चे…

जालना- सुमारे दहा वर्षांपूर्वी सर्वच क्षेत्रात मोठे बदल होत गेले आणि प्रत्येक गोष्टी मध्ये डिजिटल ही यंत्रणा कार्यरत होत गेली. मात्र काही ठिकाणं अशी होती की,…

नमस्कार ! सर्वांना दिवाळीच्या, आनंदोत्सवाच्या खूप- खूप शुभेच्छा! बदलत्या काळानुसार बदल घडवून आणणं हे माणसांच्या स्वभावातच आहे. त्याला प्रसारमाध्यमं तरी कशी अपवाद असणार? आणि म्हणूनच डिजिटल…