Browsing: diwali

        ‘अंकूर ‘ दिवाळी अंक : वर्ष तिसरे —मुख्य संपादिका,सौ.मेधा दिलीप पोहनेरकर— ***************************************** चला माणूस शोधूया ! ———सुहास सदाव्रते ,मानद संपादक———— दिवाळी म्हणजे…

          दिवाळी म्हणजे ‘ तिमिरातूनी तेजाकडे ‘ घेवून जाणारा प्रकाशोत्सव. मराठी साहित्यात अनन्यसाधारण महत्त्व असलेला एक घटक.कवी,लेखक, कथाकार,चित्रकार, नाटककार, व्यंगचित्रकार,कादंबरीकार, यासह साहित्यिकांना नावलौकिक…

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी ! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा…

अलीकडच्या काळात मातृदिन, पितृदिन असे दिवस साजरे केले जात आहेत आणि असे करण्याची प्रथा पडत असली, तरी भारतीय संस्कृतीने प्रत्येक दिवशीच नव्हे, तर प्रत्येक क्षणी आईवडिलांविषयी…

दिवाळी जवळ आली म्हणून मी आमच्या ह्यांना म्हणाले, अहो, मला यंदा दिवाळीला भारीतली साडी घ्यायचीय आणि एरवी साठी १-२ टॉप आणि एक दोन गोष्टी सांगितल्या. त्यावर…

31 ऑगस्ट रोजी संपूर्ण जग मध्ये स्वामी श्रील प्रभुपाद यांची 125 वी जयंती साजरी झाली. अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 रोजी…

मनाचा स्वभाव असा आहे की त्याला कुठेच करमत नाही. ते माणसाला जराही शांतता मिळू देत नाही. आयुष्यभर धावाधाव करून, विविध सुखदुःखे भोगूनही हाती काहीच लागले नाही,…

      सध्या वाढत्या रिॲलिटी शो मुळे नृत्य आणि गाणे शिकण्यात दिवसागणिक वाढ होत आहे. परिणामी या कलांच्या शिक्षणाकडे पालकवर्ग बऱ्यापैकी गांभीर्याने लक्ष देत आहे.…

जीव घेतेस तू गं सखे साजणे https://youtu.be/XJYKyP9YDHM *काय डोळ्यातुनी हे तुझे लाजणे,* *जीव घेतेस तू गं सखे साजणे…* *हात हातामध्ये, ओठ ओठात दे* *वादळाला उभ्या, तू…

भीती ‘ गर्दीत फारसे आता जात नाही मी  एकटेपणाची भीती वाटते रे… आजमावून झाले  भाव-बंध सारे  आपलेपणाची भीती वाटते रे… आता काय सांगु? अन्  सांगु  कुणाला  खरे…

चंद्र(एक) एक पहाटेच्या वेळी चंद्र समोरच्या खिडकीतून डोकावतो सळसळणाऱ्या पिंपळाच्या आडुन खुणावत राहतो. फिक्कट प्रकाश पाझरत असतो , जेव्हा चंद्र ही फिकूटलेला असतो. बर्‍याचशा चांदण्या मिटलेल्या…

अंतःकरणातील भाव भावनांचा उत्कट शब्दातीत अविष्कार उस्फूर्तपणे जेव्हा येतो तेव्हाच ‘कविता’ जन्म घेते. अशा निर्मितीच्या शब्दकळा जाणिव- नेणीवेच्या पातळीवर कवी अनुभवत असतो… कवी त्याची कविता आणि…

गझल  तोड हा पुतळा मला हृदयात राहू दे  फक्त या चौकात का..? विश्वात राहू दे…. केवढे आयुष्य अन जगला कितीसा तू ना पुन्हा मिळणार मी ध्यानात…

जालना- येथील सी. टी. एम. के. गुजराती विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अरविंद देशपांडे यांनी कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले आहे. एड्स जनजागृती विषय…

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाचा सर्वांगीण विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार केली गेली. त्याचा उद्देश देशाला आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मजबुत बनवणे…