जालना- नोकरी- परिवार, कोर्टकचेऱ्या अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर लढताना ताण-तणाव येतोच, आपण कोलमडून पडतो, अशावेळी वडिलांनी दिलेले संस्कार कामाला येतात. अध्यात्मिक स्वरूपाचे केलेले हे संस्कार महत्त्वाचे आहेत.…
जालना- गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी दिली आहे. गणेश मंडळांनी न्यायालयाने वाढवून दिलेली ही परवानगी लक्षात घेऊन बारा वाजेपर्यंतच वाद्य वाजवावेत…