जालना- “समाज असा का होत आहे? सुरक्षितता राहिली नाही ,देशभक्ती राहिले नाही.” हा प्रश्न पडला आहे डॉ.सौ. सुनीती संजय आंबेकर यांना. ज्या आंबेकर हॉस्पिटल ने एकेकाळी येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता त्यांची व्यवस्थित तपासणी होत नाही आणि ही संख्या कमी करण्यासाठी फी वाढवली होती. परंतु रुग्णांच्या संख्येत काहीच परिणाम झाला नाही.
*”रणरागिणी 2024″, कोण म्हणतं नवरा माझा खोडकर? लाडक्या बहिणींची संख्या वाढल्यामुळे कोणाच्या बायकोला झालाआनंद? कोणाचा झाला प्रेम विवाह? शिक्षण घेतानाच कोणाचे जुळले हृदयाचे तार? 17 वर्षाची कोणती मुलगी बनली कर्णबधिर आई-वडिलांचा “दिवा”? कर्तुत्ववान आणि प्रेरणादायी महिलांची मालिका?पहा फक्त Edtv jalna news वर.* *https://edtvjalna.com/2024/12821/* दिलीप पोहनेरकर 9422219172