Browsing: rss

जालना- वाईट गोष्टींना संपविण्यासाठी सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहिले पाहिजे आणि हे उभे राहत असताना संघर्ष करण्याची वेळ आली तरी ती वृत्ती सोडू नका असे मत…

जालना -भारत म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आहे त्यामुळे आपल्याला खाण्याकरता नाही तर खाऊ घालण्याकरिता जगायचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.…

जालना- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे बुधवार दिनांक 21 रोजी दिवसभर जालन्यात आहेत आणि त्यांचा मुक्कामही जालन्यातच होणार आहे .शिवनगर परिसरात असलेल्या सोमीनाथ…

जालना- जे मांगल्याचे प्रतीक आहे त्यांच्या प्रति आस्था आणि निष्ठा असणं हे कायद्यात जरी बसत नसलं आणि तो गुन्हा असेल तर असा गुन्हा मी पुन्हा पुन्हा…

जालना -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे बुधवार दिनांक 21 रोजी जालन्यात येत आहेत. आनंदगडचे मठाधिपती ह.भ.प.डॉ. भगवान महाराज आनंदगडकर यांच्या कार्याची माहिती असणाऱ्या…

जालना- भारतीय संस्कृती पासून दूर ठेवणाऱ्या आणि फितूर करणाऱ्या विचारांना नवीन पिढीने वैज्ञानिक पातळीवर पडताळून पाहावे आणि मगच काय तो निर्णय घ्यावा! कोणाच्याही सांगण्यावर जाऊ नये…

 जालना-कोरोनाच्या काळात कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून सुरू करण्यात आलेल्या माध्यम भोजन योजना चांगली होती, आता कोरोना काळ संपला आहे त्यामुळे ही योजना बंद करावी, कामगारांची…

जालना-“एखाद्या देशाचा सुवर्णकाळ हा तेथील नागरिकांवर अवलंबून असतो. ज्या देशातील नागरिकांच्या ओठावर देशभक्तीचे गीत असेल , त्या देशाचा सुवर्णकाळ हा दूर नाही असे समजायला हरकत नाही”.…

जालना- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत हे आज चार तास जालन्यात होते. हिंगोली हुन औरंगाबाद कडे जात असताना दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांचे जालन्यात आगमन…

जालना- समाजात विलयाला जात असलेली एकत्रित कुटुंब पद्धती पुन्हा एकदा रुजविण्याची गरज आहे. एकत्रित कुटुंब पद्धतीची शक्ती मोठी आहे. या पद्धतीनुसार कुटुंबाबरोबर आपली आणि समाजाची प्रगती…