Browsing: Breaking News

जालना -गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वे स्थानकात एक जलवाहिनी फुटली होती त्यामधून रोज लाखो लिटर पाणी वायाही जात होते .मात्र रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होते .मंगळवार दिनांक…

जालना -येथील जे.ई. एस. महाविद्यालयाच्या मैदानावर मराठी अर्थशास्त्र परिषदेचे 45 वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. दिनांक पाच सहा आणि सात असे तीन दिवस…

जालना-दीपावली म्हणजे दीपोत्सव मग तो पहाटेचा असो किंवा सायंकाळचा. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमानंतर जालन्यात आणखी एक नवीन परंपरा सुरू झाली आहे ती म्हणजे “दीपावली संध्या” या कार्यक्रमाचे…

नमस्कार ! सर्वांना दिवाळीच्या, आनंदोत्सवाच्या खूप- खूप शुभेच्छा! बदलत्या काळानुसार बदल घडवून आणणं हे माणसांच्या स्वभावातच आहे. त्याला प्रसारमाध्यमं तरी कशी अपवाद असणार? आणि म्हणूनच डिजिटल…

जालना- चालू वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात साहित्यरसिकांसाठी मेजवानी आहे. दिनांक 10 व 11 डिसेंबर रोजी घनसावंगी येथे” 42 वे मराठवाडा साहित्य संमेलन” आयोजित करण्यात आले आहे. या…

जालना-समर्थ रामदास स्वामींनी ज्या श्रीरामांच्या मूर्तीची पूजा केली, त्या मूर्तींची चोरी होऊन महिना लोटला आहे . पोलिसांना अद्याप तपास लागलेला नाही .दरम्यान मूर्ती चोरी झाल्यानंतर दुसऱ्या…

जालना -विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी. या उद्देशाने केंद्र सरकारने काही ठराविक शाळांच्या मागणीनुसार अनुदान दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून…

जालना-जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचाविण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने दोन उपक्रमांचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यामध्ये “अंतराळातील पुस्तक” आणि “महाराष्ट्रातून फेरफटका” या दोन पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना…

जालना- घनसावंगी तालुक्यातील रामदास स्वामी यांची जन्मभूमी असलेल्या जांब समर्थ येथील मंदिरातून पुरातन मूर्तीच्या झालेल्या चोरीचा तपास लावण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले आहे. या निषेधार्थ उद्या…

जालना-“वाऱ्यामुळे नव्हे तर सैनिकांच्या श्वासामुळे फडकतो तिरंगा” असे ठणकावून सांगणारे रांगोळी सामान्य रुग्णालयात सर्वांचेच लक्ष वेधत होती. https://youtu.be/jpRTB1L6kGk स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सामान्य रुग्णालय असे सजवले होते…

जालना -बदलते सामाजिक जीवन,तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव विचारात घेता शालेय मुलांची मानसिकता बदलत आहे.शाळांमधून आता माणूस घडविणाऱ्या मूल्यसंस्कार विचारांचा ध्यास शिक्षकांनी घेतला पाहिजे तरच परिवर्तन होईल, असे…

जालना-बोगस डॉक्टरांच्या शोध मोहिमेसाठी बंदोबस्ताला नेलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बोगस डॉक्टर फरार झाल्याची घटना जालना तालुक्यातील अंतरवाला येथे घडली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने मेहनत घेऊन…

जालना-अंबड तालुक्यातील पिठोरी शिरसगावच्या दिशेने एका खाजगी समारंभासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनाचा आज दुपारी अपघात झाला. जालना- वडीगोद्री महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात मध्ये गंभीर जखमी झालेल्या…

जालना- शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या मनावर केले जाणारे संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या संस्काराने आणि विचारांनी माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत होतो, आणि अशा माणसाचे आपण स्मरण…

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी  ह्या कवितेच्या ओळी ऐकल्या की…

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त  शुभेच्छा! संत- पंत -आणि तंत शब्दाने नटलेली मराठी भाषा. आज कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती अर्थातच  मराठी भाषा गौरव दिन. वर्षभर आपल्या कानावर…

जालना- “ग्यान का उपवन है हमारा” ही नवीन प्रार्थना श्री सरस्वती भुवन प्रशाला जालना, यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रकाशित करण्यात आली आहे. शाळेचे गतवैभव, हे…

जालना- जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी विशेष प्रयत्न करून जिल्हा क्रीडा प्रबोधिनी ही संस्था उभी केली. https://youtu.be/3fOvzbSQC-Y या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे…

 औरंगाबाद-राज्यातील अधिकाधिक  विद्यार्थ्यांना संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून जास्तीत जास्त संख्येने जाता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने सन 1977 मध्ये औरंगाबाद येथे मुलांसाठीची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना…